विचाराधीन

तांत्रिकदृष्ट्या निर्दोष नसलेल्या गझला इथे हलविण्यात येतील.

सांभाळ

तू जरा पाने मनाशी चाळ माझी
अक्षरे हृदयातली रक्ताळ माझी

तूच तू माझ्यात अन् बाहेर माझ्या
ऊन्ह तू तू सावली पानाळ माझी

मी तुझ्या केसातला गजरा सुगंधी
तू मिठी वार्‍या तली केसाळ माझी

ती अशी मजला कशी विसरून गेली
आठवे मजला प्रिया विसराळ माझी

तू अता विसरून जा माझ्याखुणाना
आसवे

अभंग १

वा आदि देवा जगत्रया जीवा । परियेसी केशवा विनंती माझी ॥१॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसी देई प्रेम काही कळा ॥२॥
कळा तुजपाशी आमुचे जीवन । उचित करून देई आम्हा ॥३॥
आम्हा शरणागता तुझा चि आधार। तू तव सागर कृपासिंधु ॥४॥
सिंधु पायावाट होय तुझ्या नामे ।

----नसते आशा जीवनाची----

नसते आशा जीवनाची का फुका असे मरावे
दुःखाना वाटले पाहिजे का आम्ही असे हरावे

शांत होता सारे असेच धुळ वादळि उडावी
भोवा~यास आठवावे शांत का मी असे हरावे

सूर्य देता प्रकाश पुन्हा दिवस तो उजळला
चंद्र आला प्रकाशाचा रात्रीने का असे हरावे

मागता आले नाही म्हणुन राहिलो भिकारी आम्ही
पोट

उमेद

आता नवे जगायाच्या उमेदी आणू कशाला?
आता नवे भोगायचे शाप मी मागु कशाला?

आता नवे सोसायची नाही तयारी मनाची,
आता नव्याने स्वतःला मी आजमावू कशाला?

तेव्हाच माझ्या भावनेला साद ना आली तुझी,
आता नव्या डोळ्यांत मी भाव ते वाचू कशाला?

जरी न झाला मनाप्रमाणे जीवनाचा सोहळा,
पुण्य माझे तोकडे अन्

मला येत नाही

इशार्‍यात एका कीती शब्द दडले

वाचायास डोळे, मला येत नाही

विझलेले निखारे उगी पेटवावे

तापत्या ज्वाळांचे खेळ, मला येत नाही

कितीदा सहावे मनांचे दुरावे

जिंकण्यास मनाला मला येत नाही

पुन्हा मांडलेले जुनेच खेळ सारे

तरी 'राज्य' माझे कधीच येत नाही

नवे दु:ख माझे जुन्या वेदनांचे

सुकले तरीही अश्रु पुसताच येत

बंधन

रेघोट्या ओढल्या सहज आणि नकळत तुझे चित्र तयार झाले.
रंग नाही भरले मी, पण तुझ्या आपुलकीने ते रंगून गेले.
त्या चित्रावर भाळले मी, जेव्हा तुझे मन उलगडले.
अनोळखी आपण तरीही, कायमचे आपल्याला बंधनात बांधून गेले !

आसपास

(येथे मी प्रथमच लिहित आहे.
मान्य्वरांकडून मार्गदर्शनाची अपेक्षा ठेऊन-सविनय).

सावली तुझी का झालासा मला भास
आभासावरच आहे जीव माझा तसा आसपास

शोधण्याचा तुला भरभरून झाला प्रयास
नसलेल्या अस्तित्वाचा म्हणा लागणार कसा तपास

कोण मला भिडूनी साधतो असा त्रास
येतो मनी फिरूनी एक इवलासा कयास

कळले नाही माझे सारे झाले केव्हा

सगळ मान्य

सगळ मान्य, रणरणत उन आहे,
अन् पाय ही आता भरून आले आहेत

सुखाचा वारा ही रुसला आहे की काय कोण जाणे,
अन् एकटाच चालला आहेस तु, तुडवत ती गवताची राने

माणुस नाही, पशु नाही, पक्षी नाही...
कुणी नाही, दूर दूर कुणी नाही,
आभाळात छत्री वजा ही ढग नाही...

तरी चालत

जाग

जाग आजच्या जाग मराठ्या चेतव पेशीपेशी,

रायगडही आज झुंजतो अपुल्या अस्तित्वाशी..//ध्रु//

 

पुन्हा निधड्या छातींवरती झेला मयुरपिसे,

म्रुत्यूलाही मिरवीत दावू शौर्याची बक्षिसे...

माय मराठी द्वाही फिरवू आता देशोदेशी.....//१//

 

प्रसंग बाका डोमकावळे घिरट्या घाली वरती,

डाग मराठी रक्ताचेही गांधी टोपीवरती...

द्वेष मराठी खेळ खेळती दिल्लीचे दरवेशी....//२//

 

रोज नवी गरळ

तेच दिवस


तेच दिवस , त्याच राति, तेच आहे जगने
ह्ळुवार होते , आता भार झाले जगने

तिचे येने  तिचे जाने भेट वादळाचि
झाले उध्वस्त पुरते त्यात माझे जगने

वास्तवाशि हरलो , नशिबाला शरन गेलो
किति काळ चालणार असे भ्याड जगणे

काय काय पाहिले अन सोसले किति किति
असे दु:ख भोगले कि, पुरे